
सैनिकांचे प्राण वाचवून शहिदांची संख्या शून्य करण्याचा प्रयत्न केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे प्रतिपादन ; स्वातंत्र्यदिनी १२५ वीरमाता, पत्नींचा सन्मान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन पुणे : भारताच्या सीमा मोठया असून सगळ्या ठिकाणी आपले सैनिक तैनात आहेत. परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. सैनिक हा पगाराकरीता काम करीत नाही. तर, […]